Monday, November 30, 2009

Saturday, October 31, 2009

एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .


त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज  आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत  खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा अभ्यास करावा. उडाले ते कावले आणि मागे राहिले ते मावले या बेफिकिरी मुले आपल्या मागे कोण राहिले हें मागे वलून पहान्याचे कष्ट आपण घेतले नाही.

राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .

गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी  सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण  आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .

महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.


राज तेरा जबाब नही . हे जे कोणी अब्बू मुंबईत आहेत त्याना जर मराठी येत नसेल तर त्यानी मराठी
भाषे चे  वर्ग लावावेत त्याना आम्ही मराठी भाषा नव्हे तर मराठी रीतीरीवाज, शिवाजी,संभाजी चा पराक्रम, शाहिस्तेखान, अफजलखान चा पराभव. राकट कणखर महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चवसवॅ काही शिकवुत. 

त्यानतर ते आपला ईतिहास, भूगोल. बिर्यानी, कबाबची चव

 विसरून जातीलजय मराठी.

गेल्या ६० वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली



सत्तेचा दुरुपयोग करत गेल्या ६० वर्षात राजकारणी लोकाणी सरकारच्या जमिनीची लूट केली आहे. त्याच बरोबर सत्तेचा गेरफायदा घेत बेकायदेशीर शिक्षण संस्था कायदेशी करून NGO च्या नावा खाली शासनाला हजारो करोडो चा चुना लावला. यांच्या नावावर साधी मोटर नाहीतरी हे परदेशी मोटारी च्या खाली उतरत नाही. अनेक  संस्था बूडउन हे जातीच्या धर्माच्या नावावर देशाचे मंत्री होतात. गरीबा करता असलेल्या योजना यांच्या नातेवाईकाना बहाल करतात. रोजगार हामी
योजनेच्या यादीत यानाचेच नातेवाईक असतातयाकरता गेल्या ६०
वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
अपॅण होईल.



 

Friday, October 23, 2009

INDIAN DEMOCRACY


Thursday, October 22, 2009

WEAPONS OF COMMON MAN


Wednesday, October 21, 2009

BOSS RTI- 2005


mera bharat mahan


Friday, October 9, 2009

आता मनमोहन जय हो !!!!!!! obama



नोबल पारितोषक मिळ्याल्या वर बराक ओबामा यानी या नोबल चे सारे श्रेय भारताचे पंतप्रधान मनमोहन याना दिले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर  खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले. 

Wednesday, October 7, 2009

भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल

आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!!  सुरु होईल या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाहीते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
 भारतात ते राहीले असते तर
पी.टीऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असतीअसो सवँ नोबल विजेत्यांचे आणि  त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्‍यां
देशाचे अभिनदन.

Wednesday, September 30, 2009

तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ

मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes we can change

Friday, September 25, 2009

India among most corrupt nations


India among most corrupt nations



 JAGO INDIA JAGO


Corruption has become as way of life across the world, costing global economies billions of dollars every year.
Transparency International's (TI) Global Corruption Report 2009 shows how bribery, price-fixing cartels and undue influence on public policy undermine fair competition, stifle economic growth and ultimately undercut a business's own existence.
About half of international business executives polled by TI estimated that corruption escalated project costs by at least 10 per cent.
The report reveals that consumers around the world were overcharged approximately $300 billion through almost 300 private international cartels discovered from 1990 to 2005.
In developing countries alone, companies colluding with corrupt politicians and government officials have supplied bribes estimated at up to $40 billion annually, according to TI.
Companies with anti-corruption programmes and ethical guidelines are found to suffer up to 50 per cent fewer incidents of corruption and are less likely to lose business opportunities than companies without such programmes

Sunday, September 20, 2009

BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE SELFISH POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।. SO JAGO INDIA JAGO

Saturday, September 19, 2009

तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,


बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी?

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए

मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी

Thursday, September 17, 2009

विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्‍या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

Saturday, September 12, 2009



नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंदावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंदाचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

तर...

...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

Sunday, September 6, 2009

सर्व धर्मं समभाव शोकांतिका

हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे.
पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.

Sunday, August 16, 2009

शाहुरुखान चा अपमान !! अमेरिकेचे कांही चुकले नाही !!

अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाही शाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजे कबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहे कोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतात आणि अश्या अमलबजावणी करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहे कधी कारगिल, कधी संसदेवर हल्ला मुम्बैत दर - वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाही आपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटते भारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.

Friday, August 14, 2009

सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला.

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे
म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलो
पण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना
कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंग
दांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही
शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.
.

Monday, August 3, 2009

एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेनक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहे

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहेरोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावाजनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहेआणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहेआणि सरकार कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भानामाकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहेजमिनीच्या फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहेकार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसा करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहेसरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .

एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचे नक्राशु

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहेरोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावाजनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहेआणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहेआणि सरकार कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भानामाकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहेजमिनीच्या फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहेकार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसा करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहेसरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .

Sunday, July 12, 2009

ऐ.टी.के.टी.असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही

शिक्षण क्षेत्राची अधोगति करणारा असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही, आणि पुढील दहा हजार वर्षात घेण्याची कोणी करणार नाही असा हा एतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल कोतुक करायचे की , डोक्यावर हात लावायचा या संभ्रमात आज आपण पडलो आहोत। भारतात राजकारण, गुतैदारी, आणि शिक्षण हे तीन क्षेत्र असे आहेत की जेथे काम करण्यास कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही। बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी है यंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है। यात बदल करून यंहा हर सत्ता के खुर्सी पर उल्लू मंत्री बैठा है।

Sunday, July 5, 2009

पराभवाच्या मनोवृतीवर हाकिम लुकमान कडेही ओषध नही

पराभवाच्या मनोवृतीवर हाकिम लुकमान कडेही ओषध नाही
मतदान
यंञात चुक असु शकेल हे मान्य करुन देखील भाजप ची मागणी
पराभवाच्याभीती मुळे निर्माण झाली , हे स्पष्ट होते. आणि पराभवाच्या मनोवृतीवर
Hakim Lukman ke pass bhinahihai.औषध . आणखी एक या मशिन अमेरीकन
मशिन पेक्षा चांगल्या आहेत म्हणुन अनेक देशात यांची निर्यात होते. इंदिरा गांधीच्या
काळत
सुध्दा विरोधकांच्या चिन्हावर
मारलेला ठप्पा गाय-वासरू वर पडतो. असा आरोप यांनीच केलाहोता.

Wednesday, July 1, 2009

ऑनलाइन च्या बेजबाबदार वापरास कोण जबाबदार


मुंबई तील ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ याची चर्चा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रात चालू आहे । पण हा गोंधळफक्त मुंबई तील विद्यार्थ्रायाना त्रास झाला म्हणुन चर्चा चालू आहे, हे कटु सत्य आहे . आज नोकरी पासून ते, शाला कॉलेज प्रवेश ऑनलाइन झाले। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा त्रास गेल्या वर्षा पासून सहन करत आहेत, त्यानी पेपरवाल्या कड़े अनेक तक्रारी केल्या , पण आपल्या स्थानिक वार्ताहर कडून केराची टोपली दाखवन्यात आली . कारण राजकारना पलीकडे समाज आहे त्यांचे आपण देणे लागतो आपली बांधिलकी समाजा बरोबर आहे ही गोष्ट वार्ताहर विसरले आहेत। आज मुंबईत फॉर्म भरण्यास मार्गदर्शक आहेत ।फॉर्म मराठीत आहेत . ग्रामीण भागातून अग्रिकल्चर कॉलेज मध्ये प्रवेश घेनारया विद्यार्थ्या करता फॉर्म व माहिती पुस्तक मात्र इंग्रजीत होते। कॉलेज मधे माहिती देण्यास कोणीही अधिकारी नव्हता। मराठीत देता येणार नाही , इंग्रजी येत नाही म्हणुन तिरस्कराने पाहिले जात होते. फॉर्म भरण्या साठी ऍम के सी ल ने मागणी करून सुद्धा मराठीत माहिती पुस्तक देण्याचे नाकारले।इंग्रज गेले तरी गुलामीची वृति गेली नाही. ग्रामीण भागात इंग्रजी फॉर्म आणि मुंबई मधे मराठी फॉर्म या वरून इंडिया आणि भारत हा भेद स्पष्ट होतो।
ही एकच अड़चन होती तर ठीक , पुढे बैंक हा एक अड़थला मोठाहोता। १०० -२०० रुपयाच्या ड्राफ्ट साठी बँकेत अकाउंट असने आवशक केले गेले । विदार्था चे अकाउंट नसणार हेमाहित असून देखील बंकानी ही अड़वनुक केली.आज स्टाफ नाही, ड्राफ्ट पुस्तक संपले आहे । दूसरी बैंक बघा अशीअनेक कारने देऊन बन्कानी विद्यार्थ्याचा छल केला । यात भर पडली ती सेतु कार्यालयाची , विविध सरकारी दाखले देणारे सरकारी अधिकारी जागेवर नव्हते ।
बैंक ऑनलाइन ची अवस्था आणखी वाईट झाली आहे । नोकरी अर्जा साठी बैंक ऑनलाइन २-२- घंटे उघडत नव्हत्या । याला कोणी वाली नव्हता । कांही बंकानी फ़क्त आपल्याच बन्कचे ड्राफ्ट पाहिजे चालान आमच्याच बैंककेत भरावे अश्या जाचक अटी लागु केल्या। यामुले विद्यार्थास १५० -२०० किलोमीटर रेलवे प्रवास करून त्यांच्या बँकेत चालान भरावे लागले । याकरता १ दिवस आणि २००-४०० रुपये खर्च झाले , पण याचे कोणाला सोयारेसुतक नव्हते । यावरून कॉमप्युटर कसे वापरावे याचा धड़ा आपण अजुन शिकलो नाही हे जाणवते। ऑनलाइन करता आवश्यक असणारे सर्वर उपलब्ध नसताना ऑनलाइन चा हव्यास का?





























दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत

शेतकर्या च्या कर्ज माफीचा नावा सह जाहिर याद्या प्रकाशित करणारे सरकार आणि आर .बी. आई . बैंक मोठ्या उदोग्पतीची करोडो रुपयांची माफ़ केलेली कर्जे जाहिर करत नाही। खरे तर या उद्योग्पतिची कर्जे फेडन्याची शमता आहे। पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार करुन ही कर्जे माफ़ केलि जात्तात। सामान्य जनतेस कर्जा करता रस्त्यावर आनन्याची भाषा करणार्या बैंक मोठ्या समोर घुड़गे टेकवतात । माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर आर .बी. आई . बैंक ही माहिती दिली तर देशास व् बैंकिंग उद्योगास धोका होईल । या कारना साठी माहिती देत नाही। या कर्ज माफ़ी मधे हर्षद मेहता, केतन पारीख या सारखे जनतेस लुबाड़नारे सटेबाज जसे आहेत तसे सरकारी सवलती घेउन उद्योग करणारे उद्योगपति ही आहेत। या सर्व भानगडी बाहेर येऊ नये म्हणून सरकार व् नोकरशाही या कायद्यावर बंधने आनु पाहत आहे। या सर्वा वर कड़ी म्हणजे
दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत। इस कायदेसे कुछ होने वाला नाही,भारतीय लोग क्यूँ मालूमात लेना चाहते हे उन्हें कुछ मालूमात मिलनेवाली नहीं। आप लोग वक्त बर्बाद कर रहे हे । जर ही अवस्था असेल तर देव सुधा, कांही करू शकणार नाही। विरोध केलाच पाहिजे

Friday, June 26, 2009

अंधेरी नगरी चोकट राजा असा कारभार आहे .

अंधेरी नगरी चोकट राजा असा कारभार आहे .

mkcl नव्हे तर online च्या सवॅ साईट अत्यंत धीम्या आहेत. फक्त मुबईत नव्हे. मुबईत
फामॅ मराठीत आहे. माञ खेड्यांपाड्या तुन agri college चे फामॅ भरणार्‍यां विद्याथौना मराठीतुन
माहीती पुस्तिका देण्यास नकार mkcl ने दीला . या मुळे विद्याथौची अत्यत परवड झाली. त्यात
विद्यापीठानी मागॅदशॅन करण्यास नकार दीला, आणि अखेर बैकानी DRAFT देण्यास नकार दीला .
या सवॅ प्रकारास शासन जबाबदार आहे. बैकाना DRAFT नाकारण्यांचा हक्क कोणी दीला. RBI कडे
तक्रार केली तर RBI म्हणते आम्ही बँकावर DRAFT देण्याची सक्ती करु शकत नाही. अंधेरी नगरी
चोकट राजा असा कारभार आहे
.