Monday, August 3, 2009

एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचे नक्राशु

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहेरोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावाजनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहेआणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहेआणि सरकार कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भानामाकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहेजमिनीच्या फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहेकार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसा करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहेसरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .

No comments:

Post a Comment