Monday, March 16, 2009

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काली मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते। पण काला बरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे।
पण लोकशाही च्या कृपेने भारतीयान करता ही सुविधा निवडनुकी च्या रुपाने आजही उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविनार्या लोक्शाहितिल निवडनुका ह्या सर्कस पेक्षा जरा जास्तमनोरंजक तर आसतात । रिंग मास्टर हा दिल्हीबसून ह्या सर्कस ची सूत्रे हालवित असतो । याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात । गुरगुरनारे स्थानिक मंत्री, नेते शेपुट खाली घालून पक्षा वर आणि श्रेष्टिवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात । त्याच बरोबर जोकर आपल्या कोलनटया उड्या मारत नेतेगिरी करत आसतात। पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात। काशमीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून नागालैंड पर्यंत ह्या सर्कस चा तंबू असतो । मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ़ ग्रामीण भाषेत तमाशा असतो। सर्कस रूपी तमाशा चा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कस ची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाही चा चोथा खांब असलेले पेपर वाले टी व्ही वाले करत आसतात।

Tuesday, March 10, 2009

काला पैसा भारतीयांचा

जाहिर लिलाव















जाहिर लिलाव वस्तुंचा व् अकलेचा

मोहन करमचंद गाँधी नावाच्या नंगा फ़कीर म्हणुन ओलखल्य जाणार्या महात्म्याच्या वस्तुंचा जाहिर लिलाव व
सरकारच्या अकलेचा जाहिर लिलाव एकाच वेळी झाला । ह्या वस्तु दारू सम्राटाने विकत घेतल्याने जो गोंधळ झाला
तो कमी होता , म्हणुन दारू सम्राटा मार्फ़त ह्या वस्तु आम्हीच विकत घेतल्याचे सरकारी मंत्र्याने जाहिर केले हा मुर्खपणाचा कलस होता । सरकारला देशात या कामासाठी फ़क्त दारू उत्पादन करणारच कारखानदार भेटला । नाही तरी आजकाल अंगूरा पेक्षा वाइन लाच जास्त महत्त्व आले आहे. जय हो । जय हो ।






Tuesday, March 3, 2009

ऑस्कर मिळाले आणि गंगेत घोडे नाहाले अशी आपली स्थिति झाली आहे।आपण म्हणता त्या प्रमाने स्लमडॉग'चा दिग्दर्शक भारतीय असता तर त्यांना ऑस्करचं हे मार्केटिंग जमलं असतं कसं याची शंकाच आहे. आणि सत्य हेच आहे । भारतीय अस्म्सितेचा अविष्कार आसलेल्या लगान ला पुरस्कार मिळाला असत्ता तर भारतीयांची मान ताठ झाली असती। मार्केटिंग मधील इंडीयंस याना हा पुरस्कार कसा मितो , हे चांगले माहित असताना सुधा ते याकडे दुर्लक्ष करत आहे । कारण स्वताला विकान्या साठी २४ घंटे चैनल दाखवन्या साठी केंव्हा क्रिकेट तर कधी बोम्स्पोट कधी दाऊत , अखेर पाकिस्थान लागतो . आज पाकिस्थान मधे श्रीलंका चे खेलाडू मरणाच्या दारात आहे । एकेकाळी भारतियानी पाकिस्थानात क्रिक्रेट खेलु नका सांगितले होते क्रिक्रेट ने बंधुभाव वाढतो, क्रिकेट मधे राजकारण आणु नका असे हेच इंडियन ओरडत होती। बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे , यह्ना तो हर चीज बिकती हें।
हेच खरे आहे.