Wednesday, October 7, 2009

भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल

आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!!  सुरु होईल या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाहीते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
 भारतात ते राहीले असते तर
पी.टीऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असतीअसो सवँ नोबल विजेत्यांचे आणि  त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्‍यां
देशाचे अभिनदन.

No comments:

Post a Comment