Thursday, May 7, 2009

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!

No comments:

Post a Comment